औरंगाबाद येथे माध्यमांशी बोलताना दानवे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने विचारपूर्वक विधानपरिषदेच्या निवडणुकीत पाच उमेदवार दिले आहेत. यापूर्वी शतरंज के बादशहा देवेंद्र फडणवीस यांनी शतरंजी खेळ खेळून कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला हरवले. आता तोच खेळ आम्ही खेळणार नाही. यावेळी आम्ही वेगळा डाव टाकणार आहे. कारण या तिन्ही पक्षांना आमचा डाव माहित झाला असून ते आता त्याच रस्त्याने जाणार आहे.
#RaosahebDanve #SharadPawar #EknathKhadse #VidhanParishad #NarayanRane #Agnipath #AgneepathScheme #IndianArmy #ArmyRecruitmentScheme #BJP #HWNews